नवीन जिल्ह्यांची यादी खालीलप्रमाणे आहे ;

  • नाशिक जिल्ह्याचे विभाजन करून मालेगाव आणि कळवण हे दोन जिल्हे तयार केले जाणार आहेत.
  • पालघर जिल्ह्याचे विभाजन करून जव्हार हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे.
  • अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर हे तीन जिल्हे नव्याने तयार केले जाणार आहेत.
  • ठाणे जिल्ह्याचे आणखी विभाजन करण्याचा प्लॅन असून मीरा-भाईंदर आणि कल्याण या दोन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचे प्रस्तावित आहे.
  • पुणे जिल्ह्यातून शिवनेरी जिल्हा तयार करण्याचे प्रस्तावित आहे.
  • रायगड मधून महाड जिल्हा तयार केला जाणार आहे.
  • सातारा जिल्ह्याचे विभाजन करून मानदेश हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे.
  • रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून मानगड हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे.
  • बीडमधून अंबाजोगाई हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे.
  • लातूर मधून उदगीर हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे.
  • नांदेड मधून किनवट हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे.
  • जळगाव मधून भुसावळ हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे.
  • बुलढाणा मधून खामगाव आणि अचलपूर हे दोन नवीन जिल्हे तयार केले जाणार आहेत.
  • यवतमाळ मधून पुसद हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे.
  • भंडारा मधून साकोली हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे.
  • चंद्रपूर मधून चिमूर हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे.
  • गडचिरोली मधून अहिरे हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे.